भारतातील जैवइंधनाचे भविष्य काय आहे?

 भारतातील जैवइंधनाचे भविष्य काय आहे?



जैवइंधन पर्यावरणासाठी वाईट आहे का?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी जागतिक 'जैवइंधन दिन' पाळला जातो. जैवइंधनाच्या महत्त्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो, जैवइंधन म्हणून वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थांपासून मिळवलेल्या उर्जा स्त्रोतांचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो.

  लोक स्वतः इव्ही किंवा सीएनजी वाहने खरेदी करणे पसंत करत आहेत.  त्यांना आता वेगळ्या प्रोत्साहनाची गरज नाही तसेच पूर्वी या ईव्ही उत्पादनाचा खर्चही खूप अधिक होता तसंच लिथियम आयन बॅटरीच्या ज्या किमती आहेत त्या आजच्या काळापेक्षा भविष्यामध्ये त्यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे.  उत्पादन खर्च कमी होणार आहे त्याच्यामुळे सबसिडी देण्याची गरज आता राहिलेली नाही.  ई-विवर सध्या पाच टक्के जीएसटी आहे त्यामुळे ही इलेक्ट्रिक वाहनांची सबसिडी बंद होऊ शकते . 

भविष्यात जैवइंधन वापरले जाईल का?

खनिज तेला  पेक्षा स्वस्त आणि प्रदूषण मुक्त असलेले जैवविविधतेचे भविष्य उज्वल असून पुढच्या पाच वर्षात भारतात जैव इंधनाची मागणी खनिज तेलाच्या तुलनेत 50 टक्के पर्यंत पोहोचेल. 

जैव इंधन चांगले आहे का?
जैवइंधन पर्यावरणासाठी वाईट आहे का?
जैवइंधनाचे स्त्रोत कोणते आहेत?

भारतात इथेनॉल आणि जैवविविधनाच्या उत्पादन वाढीसाठी ऊस ,तांदूळ, मका यासह कच्चामाल मुबलक प्रमाणात  उपलब्ध असून त्याद्वारे बायोमासचे उत्पादन कसे वाढेल याचा प्रयत्न झाला पाहिजे.  सर्व प्रकारचे वाहने बांधकाम क्षेत्रातील यंत्रसामग्री आणि जनरेटर जैव इंधनावर चालू शकतात. 

जैवइंधन प्रभावी कसे आहे?

जैवइंधनासाठी भारताने उत्तम तंत्रज्ञान विकसित केले तर वाहन उद्योगातील देशाचे निर्यात 10 ते 20 टक्क्यांनी वाढेल दरवर्षी खनिज तेलाचे आयतीवर 22 लाख कोटी खर्च होतात त्यात वायू प्रदूषण होता मात्र या जैवइंधनामुळे कृषी क्षेत्राला ही मोठा लाभ होईल. 

जैवइंधनाचे फायदे आणि तोटे काय आहेत?

इथेनॉल अर्थव्यवस्थेसाठी फ्लेक्स इंधन महत्वाचे फ्लेक्स इंजिन वरील जीएसटी 12% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मांडावा म्हणून आपण विविध राज्यांच्या अर्थमंत्री चर्चा करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.